खर तर लोकांनीच माकडांना जवळ आणून ठेवलय त्यांना त्या ठिकाणी खायला कुणीही काहीही देऊ नये त्यांना जंगलात काही ना काही फळे फुले मिळतात त्यांना ह्या लोकांनी आयात खायची सवय लावून दिलेय म्हणून ते पायरी जवळ आल्यावर आपल्यावर रुबाब करून काही पण हिसाकावून घेतात